येत्या रविवारचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार

ठाणे: येत्या रविवारी 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले रविवार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री 11 ते 12.23 दरम्यान संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब…

Read More

उथळसरमध्ये वारली संस्कृती अन् परंपरेचा जागर महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबची जिव्या सोमा म्हसे यांना मानवंदना

उथळसरमध्ये वारली संस्कृती अन् परंपरेचा जागर एक वही , एक पेन अभियानातून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाणे – ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरली आहे. जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगन्मान्यता मिळवून दिली असली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासींची वारली कला, त्यांचे घर, घरातील साहित्य याची ओळख करून देण्यासाठी उथळसर…

Read More

कोलबाड मित्र मंडळाने गणेशोत्सवात पटवून दिले अवयव दानाचे महत्व

ठाणे :कोलबाड मित्र मंडळ, ठाणे आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव २०२५ ‘कोलबाडचा राजा’ या उत्सवाचे हे ४४ वे वर्ष आहे. मंडळाने आजवर विविध संकल्पना घेऊन नयनरम्य, मनोरंजक आणि प्रबोधनात्मक देखावे श्री गणराया समोर सादर केले आहेत. दरवर्षी मोठ्या संस्थांकडून बक्षिसे मिळवण्यातही मंडळाने सातत्य राखले आहे. हे सर्व देखावे साकार करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक संस्थांची मदत न घेता…

Read More

अभिनेत्री प्रिया मराठे मोघे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐

प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी कर्करोगाने निधन💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐

Read More

अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून इमारती तातडीने रिक्त कराव्यात’ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश

विरारमधील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या ३७ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी झालेल्या या आढावा…

Read More

वोट चोरीचा पुरावा ठाण्यात; काँग्रेसची निवडणूक आयोगावर झोड

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्र्याच्या खाडीकिनारी साफसफाई सुरू असताना, कर्मचारीवर्गाला एका पिशवीत मतदार ओळखपत्रे व पॅन कार्ड मिळाले. ही माहिती मिळताच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील यांनी गणेशघाट परिसरात धाव घेतली. त्यांनी संबंधित कागदपत्रांचे फोटो-व्हिडीओ काढले आणि यातील काही मतदान कार्डांवरील पत्त्यांची चौकशी केली असता, तेथे कोणीही वास्तव्यास नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही ओळखपत्रे बोगस…

Read More

ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन

पांचपाखाडीत साकारला पुरातन मंदिराचा देखावा नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ ठाणे – वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा…

Read More

साबुदाणा पासून साकारली बापाची रांगोळी

मुलुंड मधील प्रसिध्द गणेश रांगोळीकार मोहनकुमार दोडेचा यांनी यावर्षी देखील पस्तीस किलो साबुदाण्यापासून गणपतीची रांगोळी साकारली आहे. सहा फूट रुंद आणि सात फूट लांब अशी ही रांगोळी असून ३ सप्टेंबरपासून ते १४ सप्टेंबरपर्यंत ती नागरिकांना पाहता येणार आहे. दरम्यान या रांगोळीमध्ये यंदा २५० ते ३०० रंगसंगतींचा साबुदाणाचा उपयोग करून गणेशा यांनी राक्षसाचा वध केल्याचे पौराणिक…

Read More

ठामपा च्या शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन

ठामपा च्या शहर विकास विभागातील भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचे निषेध आंदोलन ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहर विकास विभागात विविध प्रकारचे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला. याच निषेधार्थ ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत बोलताना ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की, “महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून…

Read More

अंधारातून प्रकाशाकडे… ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल १३,५०० रुग्णांना मिळाली नवदृष्टी

अंधारातून प्रकाशाकडे… ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल १३,५०० रुग्णांना मिळाली नवदृष्टी! ठाणे : प्रतिनिधी मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला, तरी, शासनाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे. जिल्ह्यासाठी ७१८२ शस्त्रक्रियांचं लक्ष्य होतं; मात्र त्याहून दुप्पट म्हणजे…

Read More
Back To Top