Blog
Your blog category
जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदारल पारेख यांच्यावरअज्ञात इस्माकडून हल्ला
जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदारल पारेख यांच्यावर सोमवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी 10.38 वाजल्याच्या सुमारास टेंभी नाका येथील नाकोडा ज्वेलर्स येथून पायी जात असताना एका टोळक्याने त्यांना भररस्त्यात अडवले. तुला जास्त मस्ती आलीय का असा जाब विचारात या टोळक्याने अशोक कुमार त्यांना चापटीने मारहाण केली. यावेळी अशोककुमार यांनी त्यांना पकड्ण्याचा प्रयत्न केला असता…
संकल्प प्रतिष्ठान नवरात्र उत्सव २०२५ मंडप पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सव २०२५ चा मंडप पूजन सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संकल्प चौक येथे पार पडला. शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रवींद्र फाटक यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे गेल्या…
टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचे मंडप पूजन एकनाथ शिंदेंच्या हस्ते; आनंद दिघेंची परंपरा यंदाही कायम
ठाणे : गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असतानाच, टेंभी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्थ संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून याठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्गेश्वरी देवीच्या मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली. ही परंपरा यंदाही कायम…
क्रेडाई-एमसीएचआय,धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फेयंदा रेमंड मैदानावर `रासरंग
‘ ठाणे, दि. ९ : गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, ठाणे शहरातील सर्वात मोठ्या `रासरंग-२०२५’ उत्सवाचे आज भूमिपूजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळेल. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष…
जय भवानीनगर शाखेतर्फे गणेशोत्सव उत्सावात संस्कृती आणि विकृतीचा देखावा
ठाणे : सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर वागळे इस्टेट ठाणे आयोजितशिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सवस्थापना:-१९८९वर्षे ३६ वे३६ वर्षांची परंपरा लाभलेलं हे उत्सव मंडळ आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले हे मंडळ आहे तर त्यानंतर यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विभागप्रमुख,श्री. एकनाथ अनंत भोईर…
ईद मिलाद निमित्त मुंब्र्यात मानवतेची मानवी साखळी
मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशांचे फलक मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना ठाणे – इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा, या सद्हेतूने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात या…
काजूवाडी चा राजा
काजूवाडी वैती नगर सार्वजनिक गणेशउत्सव मंडळा तर्फे यावर्षी बद्रीनाथ मंदिराचा देखावा सकरण्यात आला आहे. यांना देखव्यात पर्यावरण पूरक असा देखावा बनवण्यात आला आहे या मंडळाची लहान व मोठी मूर्ती ही कागदाच्या लागद्या पासून बनविण्यात आलेली आहे सर्वच मंडळानी अश्या प्रकारची मूर्ती बनवून पर्यावरणाचे संवर्धन करावे असे माजी महापौर अशोक वैती यांनी म्हंटले आहे. मंडळा तर्फे…
शिवसेना श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२५ मध्ये गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला..
“रान शिकवतोय” या देखाव्याने वेधले गणेशभक्तांचे लक्ष.. कळवा : लाडक्या गणरायासाठी विविध सजावटी आणि आकर्षक देखावे अनेक मंडळांनी साकारले आहेत. या देखाव्यांमध्ये सर्व मंडळींनी उत्कृष्ट कलाकृती सादर करत विशेष विषयांवर जनजागृती केली. या कारकृतींना ठाणेकर नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त पसंती दर्शवली आहे. शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हा स्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा २०२५ मध्ये…
अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई: इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी…

