टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५१ व्या बॅचचा विधी पदवी प्रदान सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या टीएमसी विधी महाविद्यालयाचा ५१ व्या बॅचचा विधी पदवी प्रदान सोहळा शनिवारी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या प्रांगणातील पाणिनी सभागृहात आयोजित या समारंभाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची, माजी विद्यार्थ्यांची आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रीविद्या जयाकुमार यांनी…

Read More

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील घाटाला मिळणार बायपास, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला उद्घाटन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मिसिंग लिंकचा कामाची पाहणी घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक; वेगवान आणि सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती नवीन टोलवाढ नाही, चारचाकी आणि बसेस मधून होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला परवानगी मुंबई, ता, 26 :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून, १ मे…

Read More

ठाणे जिल्ह्यात ॲग्री स्टॅक आयडी आधारित खत वितरणाबाबत केंद्रीय समितीचा पाहणी दौरा

ठाणे :- ठाणे जिल्ह्यात भविष्यात लागू होणाऱ्या ॲग्री स्टॅक आयडी प्रणालीच्या अनुषंगाने खत वितरण प्रक्रियेत होणाऱ्या बदलांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समितीने दि. २१ एप्रिल, २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पाहणी दौरा केला. या दौऱ्यात समितीच्या सदस्या सरीता तिरूमला आणि महेश वाकोडे यांनी प्रत्यक्ष भेट देत सध्याच्या प्रणालीचे परीक्षण केले. या भेटीचा मुख्य उद्देश पीओएस…

Read More

केवळ कार वॉशिंग सेंटरवर बंदी हा कामगारांवर अन्याय – शेकापचा इशारा

ठाणे शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने केवळ कार वॉशिंग सेंटरवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनाने सोपा मार्ग निवडत फक्त लहान व कामगारांवर आधारित व्यवसायांवर कारवाई केली आहे. कार वॉशिंग सेंटर हे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचे साधन असून, त्यांच्यावर बंदी घालणे म्हणजे थेट कामगारांच्या…

Read More

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवून निविदा प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा प्रयत्नांना अजिबात भीक घातली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मंत्री सरनाईक म्हणाले,…

Read More

महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य ‘ लॉजिस्टिक्स गेटवे ‘बणविण्यासाठी परिवहन विभाग अग्रेसर राहिल.- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.ते ‘ ऑल इंडिया लॉजिस्टिक वेल्फेअर असोसिएशन ‘ आयोजित समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते.मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब…

Read More

पुनर्विकास प्रकल्पांत मूळ रहिवाशांची घोर फसवणूक आमदार संजय केळकर घेणार एसआरए अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक..

ठाणे :- झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकाकडून घोर फसवणूक होते. त्यामुळे महापालिकेने विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील एसआरए प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, एसआरए-पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले. खोपट येथील भाजपच्या…

Read More

“छोट्यांच्या मोठया विश्वात…चला जाऊया” पुस्तकाचे मालवणी महोत्सवात प्रकाशन खाद्य संस्कृतीसोबत साहित्य संस्कृतीचा डंका

ठाणे :- कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवात खाद्य संस्कृतीच्या सुगंधासोबत साहित्य संस्कृतीचाही दरवळ अनुभवायला मिळाला. मालवणी महोत्सवात लेखिका संध्या सामंत – सावंत यांच्या “छोट्यांच्या मोठया विश्वात…चला जाऊया” या बाल साहित्यकृतीचे प्रकाशन उत्साहात पार पडले. बाल साहित्यिका डॉ. सुमन नवलकर आणि नगरसेवक सीताराम राणे…

Read More

मानसिक आरोग्य जपण्यासाठी अध्यात्म आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणे ही काळाची गरज – गौरांग दास

ठाणे :- आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात वाढला असून जगभरात मानसिक तणावामुळे दरवर्षी सुमारे एक ट्रिलियन डॉलरचे आर्थिक नुकसान होत आहे. धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वाढता मानसिक तणाव ही जागतिक समस्या बनली आहे. भारतातही आत्महत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मानसिक आरोग्य हा अत्यंत गंभीर विषय बनला आहे. शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी…

Read More

वाढते रेल्वे अपघात: राष्ट्रवादी (श.प.) चा रेल्वे प्रशासनाला अल्टीमेटम

गर्दीच्या वेळी जलद गाड्यांना मुंब्र्यात थांबा द्यावा – मनोज प्रधान परीक्षार्थींसाठी रेल्वेचा एक डबा राखीव ठेवावा शिक्षण खात्याने आगामी काळात परीक्षांच्या वेळा बदलाव्यात ठाणे :- गर्दीच्या वेळी धिम्या लोकलची संख्या न वाढविल्याने गर्दी वाढत आहे. परिणामी रेल्वेतून पडून प्रवाशांचे दुर्देवी मृत्यू होत आहेत. त्यामुळे नवीन रेल्वे मार्गिकांवरही गर्दीच्या वेळेत धिम्या लोकलच्या चालवाव्यात, तसेच, दहावी ,…

Read More
Back To Top