राष्ट्रवादी (श.प.) ची एलआयसीवर धडकअदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला किमान 33 हजारांचे कर्ज तरी द्या
बेरोजगार तरूणांनी केले कर्जासाठी अर्ज नवउद्योजकांनाही भांडवली कर्ज देण्याची मागणी ठाणे – अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) वापर केला. एलआयसीवर दबाव आणून ‘अदानी’च्या कंपन्यांमध्ये 33 हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले आहे. एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्व सामान्य तरूण उद्योजकांना साधे लाखभर रूपयाचेही…

