ठाण्यात ‘ मत चोरी ‘ विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा
ठाणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले आहेत. ‘ मत चोरी ‘ आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाची सुरुवात ठाणे…

