एसटीच्या जागा भाडेतत्वावर देण्यास काँग्रेसचा विरोध

ठाणे :एसटी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे.महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेस च्या वतीने ठाणे रेल्वे स्थानका जवळीक बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी…

Read More

शिवसेना नेते राजन विचारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावनिष्ठावंत शिवसैनिकांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तुडुंब भरले

ठाणे- शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त सकाळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच मुंबई येथे मातोश्री वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली तर ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे त्यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबीरांचे ही आयोजन करण्यात आले होतेसंध्याकाळी…

Read More

ठाण्यात ‘श्रावण महोत्सव २०२५’ चे उत्साहात आयोजन, महिलांनी घेतला मोठा सहभाग

ठाणे — जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व शिवसेना (ठाणे शहर विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावण महोत्सव २०२५” चे भव्य आयोजन आज ठाण्यात करण्यात आले. स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय हॉल, संभाजी नगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे शहरातील महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपर…

Read More

गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निर्देश काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडपासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आवाहन मुंबई, ता. ३१ जुलै २०२५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी…

Read More

डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे 2016 Batch चे IAS अधिकारी आहेत.

डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ हे 2016 Batch चे IAS अधिकारी आहेत. शिक्षण- MBBS, Govt Grant medical college & Sir JJ group of hospitals, Mumbai.Native of Udgir Dist Latur. यवतमाळ येथील कालावधीदरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदेस सन 2020-21 मध्ये यशवंतराव चव्हाण पंचायतराज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक तसेच महिला बाल विकास विभागांतर्गतची आरंभ ही योजना यशस्वीपणे राबविल्यामुळे त्या योजनेचे…

Read More

अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

ठाणे दि : पुण्यश्लोक राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त, त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा समजून घेण्यासाठी, मुंबई येथील भारतीय इतिहास प्रबोधिनी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन यांच्याकडून राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाईन असल्यामुळे आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. ही वक्तृत्व स्पर्धा तीन गटात होईल. सर्व…

Read More

ठाणे काँग्रेस कडून जनसुरक्षा कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावत निदर्शने

ठाणे, 30 जुलै.(प्रतिनिधी): शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमताच्या जोरावर संमत केलेला आहे. या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरि हक्कांची पायमल्ली होणार आहे, याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची पाच वर्षे पूर्ण; समावेशित शिक्षणासाठी विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे यशस्वीपणे संपन्न

दि. ३० (जिल्हा परिषद, ठाणे) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने “अखिल भारतीय शिक्षा समागम सप्ताह” साजरा केला जात आहे. या निमित्ताने समग्र शिक्षा – समावेशित शिक्षण उपक्रम, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ जुलै, २०२५ रोजी जिल्हा…

Read More

संभाजी ब्रिगेडला शिवधर्म फाऊंडेशनचे पुन्हा चॅलेंज, म्हणाले नाव बदला, अन्यथा शिवप्रेमींचा उद्रेक होईल

ठाणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपले नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावे. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही अशा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिला. काही…

Read More
Back To Top