विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कुलच्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित
ठाणे :- विद्यार्थ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही शाळेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही शाळेच्या सुरक्षा योजनेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अग्निसुरक्षा. आगी अनपेक्षितपणे लागू शकतात आणि योग्य तयारीशिवाय त्या विनाशकारी नुकसान करू शकतात. म्हणूनच, जोखीम कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी शाळेतील कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नौपाडा येथील सरस्वती स्कुलच्या वतीने अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयोजित करण्यात…

