
रस्ता रुंदीकरण आणि विकासकामांमुळे झाडांची कत्तल..कृत्रिम सावलीचा आसरा..
सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाण्यातील नैसर्गिक हिरवी अच्छायादन हरपली.. ठाणे :- वाढते शहरीकरण, रास्ता रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाणे शहरातील नैसर्गिक हिरवी अच्छायादने हरपली आहे. या विकासकामांमुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांनी कत्तल करण्यात आली त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे महानगर पालिकेला कृत्रिम सावलीचा आसरा घ्यावा लागत आहे. विकासकामांमध्ये…