न्यू शिवाजीनगर,कळवा पूर्व येथे नालेसफाई कामाचे तीन तेरा

ठाणे :- नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसेलबाबत आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न…

Read More

ठाण्यात काँग्रेसची “याद करो कुर्बानी”, तिरंगा पदयात्रा संपन्न

ठाणे :- भारतीय सैन्यदलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमत्त ठाणे काँग्रेस च्या माध्यमातून “जरा याद करो कुर्बानी” तिरंगा पदयात्रा, ठाणे शहर (जि.)काँग्रेस अध्यक्ष ॲड.विक्रांत चव्हाण,प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस तसेच तलावपाळी…

Read More

वेळुक कातकरी वाडी, तालुका शहापूर येथे बालविवाह रोखण्यात प्रशासनाचे यश

ठाणे :- दिनांक २० मे २०२५ रोजी शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे नियोजित असलेला बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या रोखण्यात आला.या कारवाई दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित (कसारा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रतिनिधी दिपाली कांबळे, सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे, पर्यवेक्षिका कसारा-१,…

Read More

‘आरटीई’ प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा 4 प्रवेश फेरी सुरु

कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन ठाणे :- जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. दि. २१, मे २०२५ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियाची मुदत दि. २० मे,…

Read More

करिना आडे ठरल्‍या महाराष्‍ट्रातील पहिल्‍या तृतीयपंथीय रिक्षा चालक

समर्थ रिक्षा आदर्श रिक्षेचा नारा देत ई रिक्षाचे ठाण्‍यात पदार्पणकरिना आडे ठरल्‍या महाराष्‍ट्रातील पहिल्‍या तृतीयपंथीय रिक्षा चालक रोटरी क्‍लब, समर्थ भारत व्‍यासपीठ, अॅटॉस इंडियाचा संयुक्‍त प्रकल्‍प ठाणे :- पुरूष रिक्षा चालकानंतर, महिला रिक्षा चालक आल्‍या आता पहिल्‍यांदा ठाण्‍यात ई रिक्षांचे देखील पदार्पण झाले. यात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे. विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक महिलांना मोफत…

Read More

भारतीय सैन्यातील निवृत्त लष्करी रणगाडे आणि तोफा प्रमुख ठिकाणी स्मारक म्हणून स्थापित करण्याची मागणी

ठाणे ,,ठाण्यात देशभक्तीचा प्रसार करण्यासाठी शहरातील मुख्य चौक, जिल्हा आणि पोलिस मुख्यालय, महाविद्यालये इत्यादी निवडक ठिकाणी हे निवृत्त लष्करी रणगाडे आणि तोफा बसवावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय परिषद सदस्य ओम प्रकाश शर्मा यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. शर्मा यांनी यापूर्वी वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात २६/११ च्या…

Read More

ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर

  नवी दिल्ली :- अभ्यासपूर्ण भाषणांनी संसदेसह देशाचे लक्ष वेधणारे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना मानाचा `संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये नरेश मस्के यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.   संसद रत्न पुरस्काराचे संस्थापक प्राइम पॉइंट श्रीनिवासन आणि संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा…

Read More

कान फेस्टिवलच्या मार्केट विभागात मराठी चित्रपटांची चर्चा महाराष्ट्र फिल्मसिटी स्टॉल’ला जगभरातील मान्यवरांची भेट

मुंबई :- मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय कान फिल्म फेस्टिव्हलचे बिगूल वाजले आहे. देशोदेशीचे चित्रपट, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत कान फिल्म फेस्टिव्हलचे वातावरण भारले आहे. जगभरातील चित्रपटकर्मींच्या गर्दीत दिमाखात उभ्या असलेल्या महाराष्ट्राच्या फिल्मसिटी स्टॉलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जगभरातील मान्यवरांनी दिली भेट मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी चार…

Read More

हिंदुस्थान जिंदाबाद’ च्या जयघोषाने ठाण्यात दुमदुमलेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तिरंगा सन्मान यात्रा संपन्न

ठाणे :- काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. यावेळी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’…’वंदे मातरम’… ‘भारत माता की जय’ या घोषणेने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख…

Read More

रस्ता रुंदीकरण आणि विकासकामांमुळे झाडांची कत्तल..कृत्रिम सावलीचा आसरा..

सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाण्यातील नैसर्गिक हिरवी अच्छायादन हरपली.. ठाणे :- वाढते शहरीकरण, रास्ता रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकारणामुळे ठाणे शहरातील नैसर्गिक हिरवी अच्छायादने हरपली आहे. या विकासकामांमुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांनी कत्तल करण्यात आली त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे महानगर पालिकेला कृत्रिम सावलीचा आसरा घ्यावा लागत आहे. विकासकामांमध्ये…

Read More
Back To Top