बिल्लावर समाजाचा २५ वा रोप्य महोत्सवी समारंभ ठाण्यात संपन्न
समाज एकत्र राहिला तरच समाजाची प्रगती होते “कर्नाटकाची मुळे, महाराष्ट्राचे हृदय – बिल्लावर समाजावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्तुती वर्षाव!” ठाणे, : समाज एक संघ राहिल्यास समाजाची प्रगती आणि उन्नती होते. ज्या ठिकाणी तुम्ही जाता, त्या ठिकाणच्या माती, संस्कृती आणि परंपरेशी तुम्ही एकरूप होत समाजाला पुढे नेत आहात. तशीच आमची शिवसेना आहे, जी सर्व समाजांना सोबत…

