Thane Views

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19.ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. आता महापालिका देखील कामाला लागली आहे. मागील तीन दिवसात 10 रुग्ण होते आता त्यामध्ये 9 रुग्णांची भर पडलीय. : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे,…

Read More

पावसामुळे ठाणेकर नागरिक हैराण..पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी..पाले भाज्यांसह पावसाळी रानभाजी व भुईमुग खातोय भाव..

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसाने जोरदार बेटिंग सुरू केले आहे. मात्र या पावसामुळे बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह इतर भाज्यांचे दर वाढल्याने विक्रेत्यांसह नागरिक देखील त्रस्त आहेत. ठाण्यातील बाजार पेठांमधील भाज्यांचे सध्याचे दर यात…

Read More

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने कोपरीत स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली

•• ठाणे महापालिकेचा उपक्रम• वृक्षारोपण, पथनाट्य यांचेही आयोजन ठाणे (२२) :* ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या (२२मे) निमित्ताने गुरूवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली. गुरूवारी सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी…

Read More

परिवहन विभागातील जागांचा पीपीपी तत्वावर विकास करणार—- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आलेले आहेत. तसेच १५ ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन विभागाच्या…

Read More

न्यू शिवाजीनगर,कळवा पूर्व येथे नालेसफाई कामाचे तीन तेरा

ठाणे :- नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसेलबाबत आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न…

Read More

ठाण्यात काँग्रेसची “याद करो कुर्बानी”, तिरंगा पदयात्रा संपन्न

ठाणे :- भारतीय सैन्यदलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमत्त ठाणे काँग्रेस च्या माध्यमातून “जरा याद करो कुर्बानी” तिरंगा पदयात्रा, ठाणे शहर (जि.)काँग्रेस अध्यक्ष ॲड.विक्रांत चव्हाण,प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस तसेच तलावपाळी…

Read More

वेळुक कातकरी वाडी, तालुका शहापूर येथे बालविवाह रोखण्यात प्रशासनाचे यश

ठाणे :- दिनांक २० मे २०२५ रोजी शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे नियोजित असलेला बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या रोखण्यात आला.या कारवाई दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित (कसारा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रतिनिधी दिपाली कांबळे, सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे, पर्यवेक्षिका कसारा-१,…

Read More

‘आरटीई’ प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा 4 प्रवेश फेरी सुरु

कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन ठाणे :- जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. दि. २१, मे २०२५ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०४ मधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियाची मुदत दि. २० मे,…

Read More

करिना आडे ठरल्‍या महाराष्‍ट्रातील पहिल्‍या तृतीयपंथीय रिक्षा चालक

समर्थ रिक्षा आदर्श रिक्षेचा नारा देत ई रिक्षाचे ठाण्‍यात पदार्पणकरिना आडे ठरल्‍या महाराष्‍ट्रातील पहिल्‍या तृतीयपंथीय रिक्षा चालक रोटरी क्‍लब, समर्थ भारत व्‍यासपीठ, अॅटॉस इंडियाचा संयुक्‍त प्रकल्‍प ठाणे :- पुरूष रिक्षा चालकानंतर, महिला रिक्षा चालक आल्‍या आता पहिल्‍यांदा ठाण्‍यात ई रिक्षांचे देखील पदार्पण झाले. यात देखील महिलांनी आघाडी घेतली आहे. विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक महिलांना मोफत…

Read More

भारतीय सैन्यातील निवृत्त लष्करी रणगाडे आणि तोफा प्रमुख ठिकाणी स्मारक म्हणून स्थापित करण्याची मागणी

ठाणे ,,ठाण्यात देशभक्तीचा प्रसार करण्यासाठी शहरातील मुख्य चौक, जिल्हा आणि पोलिस मुख्यालय, महाविद्यालये इत्यादी निवडक ठिकाणी हे निवृत्त लष्करी रणगाडे आणि तोफा बसवावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय परिषद सदस्य ओम प्रकाश शर्मा यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. शर्मा यांनी यापूर्वी वाडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात २६/११ च्या…

Read More
Back To Top