उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज दि. २७ मे, २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार…

Read More

खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन 

खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन  दुर्लक्षित उद्यानाचा सुशोभिकरणातून होणार कायापालट  ठाणे – लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे वचन खासदार नरेश म्हस्के यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून आज रविवार, दि. २५ मे रोजी सकाळी ९ वाजता या…

Read More

चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे !

चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे ! यावर्षीचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार श्री. भरत अडूर यांना ! मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये यावर्षी चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचे ठरले. या संमेलनातयावर्षींचा खगोलशास्त्र जीवन गौरव…

Read More

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19.ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. आता महापालिका देखील कामाला लागली आहे. मागील तीन दिवसात 10 रुग्ण होते आता त्यामध्ये 9 रुग्णांची भर पडलीय. : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे,…

Read More

पावसामुळे ठाणेकर नागरिक हैराण..पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी..पाले भाज्यांसह पावसाळी रानभाजी व भुईमुग खातोय भाव..

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसाने जोरदार बेटिंग सुरू केले आहे. मात्र या पावसामुळे बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह इतर भाज्यांचे दर वाढल्याने विक्रेत्यांसह नागरिक देखील त्रस्त आहेत. ठाण्यातील बाजार पेठांमधील भाज्यांचे सध्याचे दर यात…

Read More

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने कोपरीत स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली

•• ठाणे महापालिकेचा उपक्रम• वृक्षारोपण, पथनाट्य यांचेही आयोजन ठाणे (२२) :* ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या (२२मे) निमित्ताने गुरूवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली. गुरूवारी सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी…

Read More

परिवहन विभागातील जागांचा पीपीपी तत्वावर विकास करणार—- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आलेले आहेत. तसेच १५ ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन विभागाच्या…

Read More

न्यू शिवाजीनगर,कळवा पूर्व येथे नालेसफाई कामाचे तीन तेरा

ठाणे :- नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसेलबाबत आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न…

Read More

ठाण्यात काँग्रेसची “याद करो कुर्बानी”, तिरंगा पदयात्रा संपन्न

ठाणे :- भारतीय सैन्यदलाला मानवंदना देऊन सर्व भारतीय सदैव त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी स्व.राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमत्त ठाणे काँग्रेस च्या माध्यमातून “जरा याद करो कुर्बानी” तिरंगा पदयात्रा, ठाणे शहर (जि.)काँग्रेस अध्यक्ष ॲड.विक्रांत चव्हाण,प्रदेश प्रभारी संतोष केणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली.यावेळी स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस तसेच तलावपाळी…

Read More

वेळुक कातकरी वाडी, तालुका शहापूर येथे बालविवाह रोखण्यात प्रशासनाचे यश

ठाणे :- दिनांक २० मे २०२५ रोजी शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे नियोजित असलेला बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे यशस्वीरित्या रोखण्यात आला.या कारवाई दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित (कसारा पोलीस ठाणे), पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रतिनिधी दिपाली कांबळे, सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे, पर्यवेक्षिका कसारा-१,…

Read More
Back To Top