बीकेसी येथे जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते.

PratapSarnaik #DevendraFadnavis #DevendraFadnavis4Maha #tesla #teslamotors #teslacars Pratap Sarnaik Devendra Fadnavis Tesla Industries Tesla Tesla बीकेसी येथे जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीच्या भारतातील पहिल्या शोरूमचे उद्घाटन मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. PratapSarnaik #DevendraFadnavis #DevendraFadnavis4Maha #tesla #teslamotors #teslacars Pratap Sarnaik Devendra Fadnavis Tesla Industries Tesla Tesla

Read More

गणपतीसाठी कोकणात…एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार..परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :(१५ जुलै ) – २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक…

Read More

घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा, विद्यार्थी, नोकरदारांचे हाल

ठाणे : घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळी उशीरापर्यंत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसला. सकाळपासून येथील पातलीपाडा ते कासारवडवली या दोन्ही मार्गिकांवर वाहतुक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नोकरदारांचे हाल झाले. सकाळी शाळेच्या बसगाड्या देखील वाहतुक करत होत्या. त्यामुळे शाळेच्या बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कोंडीचा त्रास सहन करावा लागला. घोडबंदर मार्गावर…

Read More

ठाणे मनसेचे पदाधिकारी यांनी घेतली सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट

मराठी भाषेसाठी दिल निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आव्हान केला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना की ज्या ज्या शाळा आहेत त्या त्या शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची असायला हवी यामुळेच आता मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते शाळांना भेट देत आहेत ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाच पकडे परिसरातील सरस्वती महाविद्यालय या ठिकाणी…

Read More

आ. संजय केळकर यांनी कारागृहातकेली संग्रहालयाच्या कामाची पाहणी..

आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहात, तेथील क्रांतीकारकांच्या संदर्भातील संग्रहालय लवकरच उभे राहणार असून ते दिवाळीपर्यंत सर्वांसाठी खुले होईल अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. त्यांनी आज तज्ज्ञांसोबत कारागृहात जाऊन या संग्रहालयाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या संंग्रहालयाच्या निमित्ताने ठाणे कारागृहाचा इतिहास पुन्हा एकदा ठाणेकरांना पाहता…

Read More

आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार. परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक

ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बस मिळणार राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.आषाढी यात्रा नियोजनासाठी पंढरपूर येथे बोलावलेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व…

Read More

स्मार्ट ई-बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पुणे :- ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई- बसेस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट ई-बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते.मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात…

Read More

वडाच्या फांद्यांची कत्तल करत मोठ्या प्रमाणावर विक्री सुरूच..पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला संताप..

ठाणे: वटपौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून या उत्सवात वडाच्या झाडाचे खूप महत्व असते. यात सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आयु वाढीची मनोकामना करतात. मात्र एकीकडे पर्यावरण दिन साजरा करत झाडे वाचवा असे आवाहन पालिका करत आहे. मात्र दुसरीकडे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या फांद्या तोडून जागोजागी विक्री होताना दिसत आहे. याबद्दल…

Read More

दिवा मुंब्रा स्थानाका दरम्यान लोकल मधून पडून 5 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी

दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जणाऱ्या लोकल रेल्वेगाडीतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होते. एक लोकल ट्रेन या ट्रेनच्या बाजूने डाऊन दिशेने (सीएसएमटीहून) जात होती. त्यावेळी दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या लोकलला घासले गेले आणि खाली…

Read More

बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा – डाॅ.जितेंद्र आव्हाड

ठाणे – बोरीवली बोगद्याला जोडणारा रस्ता घोडबंदर रोडपर्यंत भूमिगत करा – डाॅ.जितेंद्र आव्हाड मुल्लाबाग परिसरातील रहिवाशांच्या लढ्यात डाॅ.जितेंद्र आव्हाड सहभागी ठाणे – विकासाला कधीच कुणी विरोध करीत नाही. पण, विकास करताना अमर्याद वृक्षतोड करून धुळीचे साम्राज्य निर्माण केले जात असेल अन् त्यातून नागरिकांना फुफ्फसाचे आजार जडणार असतील तर करायचे काय? शांततेसाठी घर घेणाऱ्यांच्या नशिबी गाड्यांच्या…

Read More
Back To Top