Thane Views

वंचित मुलांनी बनविला शाडू मातीचा बाप्पा

ठाणे :- पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जोपासत, ठाण्यातील स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्रातील मुलांसाठी शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. हा उपक्रम ठाणे महानगरपालिका, पर्यावरण दक्षता मंडळ यांनी आयोजित केला होता. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील स्वामी विवेकानंद परिवर्तन केंद्राच्या मुलांचे गूण ओळखून समाजसेवेच्या दृष्टीने प्रेरित झालेल्या ‘निर्मल आशा फाऊंडेशन’ने…

Read More

ठाण्यात ‘ मत चोरी ‘ विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा

ठाणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले आहेत. ‘ मत चोरी ‘ आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर (जि.) काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चाची सुरुवात ठाणे…

Read More

युनाम पर्वत (२००४९ft ६१११मीटर )) मोहिम – एक अविस्मरणीय अनुभव

भारताची छोटी गिर्यारोहक आणि महाराष्ट्राची हिरकणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ११ वर्षीय ग्रिहिथा सचिन विचारे हिने १५ ऑगस्ट २०२५ माउंट युनाम पर्वतावर चढाई केली. ग्रिहिथाचा प्रवास ९ ऑगस्ट २५ रोजी मुंबईवरून सुरू झाला, युनाम पीक मोहिम हिमाचल प्रदेशाच्या लाहौल-स्पीती खोऱ्यात स्थित आहे..१२ ऑगस्ट भारतपूरमध्ये अनुकूलनाचा(Acclimatization) दिवस होता आणि पुढील चढाई सुरू केली. शिखर गाठण्याचा अंतिम टप्पा…

Read More

जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमात ५० टक्के समस्या मार्गी..मुसळधार पावसातही नागरिकांची उपस्थिती

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाण्याला झोडपले असताना आज भर पावसात जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमात सुमारे १५० नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले. आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक प्रकरणे मार्गी लागल्याने ठाण्यासह आजुबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासाने या उपक्रमात सहभागी होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा…

Read More

धो धो पडणाऱ्या सरिनी उपवन तलाव ओव्हर फ्लो..सुरक्षेच्या कारणासत्व रस्ता बंद..

ठाणे :- ठाण्यात ४ दिवसांपासून कोसळत असलेल्या धो – धो पावसाच्या सरी मुळे ठाणेकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. त्यात या जोरदार पाऊसामुळे उपवन तलाव पूर्ण भरून ओवर फ्लो होऊन पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे उपवन तलावाकडून जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे.

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

ठाणे,दि.19(जिमाका):- गेल्या दोन दिवसांपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामानखात्याने ठाणे शहराला रेड अलर्ट दिला आहे, या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24X7 कार्यान्वित असून या कक्षाची पाहणी ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज केली. यावेळी त्यांनी शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासन यांनी समन्वय…

Read More

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव साजरा

आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प चौकात भव्य दिव्य अश्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेतर संकल्प प्रतिष्ठान आयोजीत सेलिब्रिटी दहीहंडी आदल्या दिवशी हास्य जत्रा फेम चेतना भट हिने फोडली २०१२ सालानंतर शिवसाई गोविंदा पथकाने संकल्प प्रतिष्ठान मध्ये रचले होते ९ थर ! खोपटचा राजा गोविंदा पथकाने संकल्प…

Read More

संस्कृतीच्या दहीहंडीत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने रचला विश्वविक्रम

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ लाखांचे पारितोषिक केले जाहीर ठाणे : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात २०२५ मधील पहिले १० थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर देण्यात आले. हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आहे. ९ थरांपासून…

Read More

ठाण्यात ध्वजारोहणाच्यावेळी स्पेनच्या कॅसलर्सनी दिली भारतीय तिरंग्याला सलामी….

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी मध्यरात्री १२ वाजता ठाणे शहराच्या मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहण करण्याची परंपरा रुजवली. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ही परंपरा कायम सुरू ठेवण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली ही परंपरा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत उपमुख्यमंत्री…

Read More

कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही आत्मनिर्भर भारत अन् महाराष्ट्र -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली आज विकासाच्या बाबतीत देशाची पावलं वेगानं पडत असली तरी बेसावध राहून चालणार नाही. अमेरिकेसारख्या महासत्तेनं आयातशुल्क वाढवून भारतासमोर आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलाय. पण जगातली आर्थिक महाशक्ती होण्याच्या मार्गावर असलेल्या भारताला…

Read More
Back To Top