
ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सैनिकांवर शुभेच्छांचा वर्षा व होत असताना ठाण्यात शिवसेना तर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन
भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, असे शौर्य दाखवले म्हणून..;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ठाणे :- पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारेचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान बोलताना व्यक्त…