Thane Views

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे राहत्या घरी निधन ते 92 वर्षाचे होते

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा…

Read More

मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंना शिवसेनेची व्यंगचित्रातून चपराक

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसा प्रकरणात बॉलिवूड अभिनेते दिनो मोरिया आणि त्यांचे जवळचे मित्र व उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर आरोप होत आहेत. याचा धागा पकडून शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजेसवरून व्यंगचित्र काढून आदित्य ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. हे व्यंगचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून मिठी नदी गाळ उपसा प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना…

Read More

रायगड उत्खननात सापडले ‘यंत्रराज’; रायगडाच्या बांधकामामागे खगोलशास्त्राचा आधार असल्याचा पुरावा

रायगड :- दुर्गराज रायगडाच्या वास्तुशिल्पामागे तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त विचार होता, याचा ठोस पुरावा नुकताच समोर आला आहे. रायगडावर सुरू असलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ‘यंत्रराज’ म्हणून ओळखले जाणारे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सौम्ययंत्र (Astrolabe) सापडले आहे. या यंत्राच्या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात खगोलशास्त्राचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण संकेत मिळाला आहे. या उत्खननाचे कार्य भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास…

Read More

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज दि. २७ मे, २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार…

Read More

खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन 

खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन  दुर्लक्षित उद्यानाचा सुशोभिकरणातून होणार कायापालट  ठाणे – लोकसभा निवडणुकीत हिरानंदानी इस्टेट परिसरातील कावेसर तलाव येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचे वचन खासदार नरेश म्हस्के यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता खासदार नरेश म्हस्के यांनी केली असून आज रविवार, दि. २५ मे रोजी सकाळी ९ वाजता या…

Read More

चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे !

चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे ! यावर्षीचा खगोलशास्त्र जीवन गौरव पुरस्कार श्री. भरत अडूर यांना ! मराठी खगोल अभ्यासक मंडळ कार्यकारिणीची सभा शनिवारी ठाणे येथे संपन्न झाली. त्यामध्ये यावर्षी चौदावे राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचे संमेलन मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने 20-21 डिसेंबर रोजी ठाणे येथे घेण्याचे ठरले. या संमेलनातयावर्षींचा खगोलशास्त्र जीवन गौरव…

Read More

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19

ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू..रुग्णांची संख्या 19.ठाण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 21 वर्षीय तरुणाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. आता महापालिका देखील कामाला लागली आहे. मागील तीन दिवसात 10 रुग्ण होते आता त्यामध्ये 9 रुग्णांची भर पडलीय. : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे,…

Read More

पावसामुळे ठाणेकर नागरिक हैराण..पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी..पाले भाज्यांसह पावसाळी रानभाजी व भुईमुग खातोय भाव..

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसाने जोरदार बेटिंग सुरू केले आहे. मात्र या पावसामुळे बाजार समितीमध्ये सर्वच भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये मेथी, कांद्याची पात, शेवग्याची शेंग, माठ, अळूची पाने, कोथिंबीर यांसह इतर भाज्यांचे दर वाढल्याने विक्रेत्यांसह नागरिक देखील त्रस्त आहेत. ठाण्यातील बाजार पेठांमधील भाज्यांचे सध्याचे दर यात…

Read More

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने कोपरीत स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली

•• ठाणे महापालिकेचा उपक्रम• वृक्षारोपण, पथनाट्य यांचेही आयोजन ठाणे (२२) :* ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या (२२मे) निमित्ताने गुरूवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली. गुरूवारी सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी…

Read More

परिवहन विभागातील जागांचा पीपीपी तत्वावर विकास करणार—- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई :- परिवहन विभागाच्या राज्यभरात असलेल्या ४३ जागांपैकी मुंबईतील ४ मोक्याच्या जागा अनाधिकृत रित्या बळकावण्यात आलेले आहेत. तसेच १५ ठिकाणी परिवहन कार्यालय ही भाड्याच्या जागेत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात उर्वरित जागा देखील गिळंकृत होऊ नयेत यासाठी परिवहन विभागाने या जागांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते परिवहन विभागाच्या…

Read More
Back To Top