Thane Views

अनंत चतुर्दशीला महापालिका क्षेत्रात ९८६१ गणेश मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शहरातील विसर्जन घाटांना भेटगतवर्षीपेक्षा अकराव्या दिवशी कृत्रिम तलावातील विसर्जनात ६७ टक्के वाढ विर्सजनाची आकडेवारी – अनंत चतुर्दशी (विर्सजन स्थळ (संख्या) – गणेश मूर्तीची संख्या – (गतवर्षीची संख्या) कृत्रिम तलाव (२४) – ६६९९ – (३९९४)विशेष हौद (टाकी) व्यवस्था (७७) – १४७९ – (६२१)खाडी विसर्जन घाट (०९) – १५५५ – (३७६४)फिरती विसर्जन…

Read More

कामाचे तास ९ तासावरून १२ तास वाढवण्याचा कामगारविरोधी निर्णय राज्य सरकारने त्वरित रद्द करावा – संजय वढावकर

महाराष्ट्र राज्य सरकारने कामगारांच्या दैनंदिन कामाचे तास ९ तासावरून १२ तास वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ओव्हरटाईम कामाच्या तासाची मर्यादा ११५ तास प्रति तिमाही होती, तीही आता १४४ तास प्रति तिमाही अशी करण्यात आली आहे. कारखाना व दुकाने आस्थापना अधिनियमांमध्ये करण्यात आलेले हे कामगारविरोधी बदल महाराष्ट्र राज्य सरकारने ताबडतोब रद्द करावेत अन्यथा हिंद मजदूर सभा इतर…

Read More

फसगत झालेल्या तरुणांना तत्काळ मिळाले हक्काचे पैसे..आमदार संजय केळकर यांचा प्लेसमेंट कंपनीला दणका..

प्लेसमेंट सर्व्हिसेस कंपनीने नोकरी देण्याच्या नावाखाली सेवा शुल्क घेऊन फसवणूक केलेल्या बेरोजगार तरुणांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी तत्काळ फोन करून संबंधित कंपनीच्या संचालकाला फैलावर घेतले. विशेष म्हणजे या तरुणांना अवघ्या २० मिनिटांत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात ऑनलाईन जमा झाले. यापुढे पोलिसांना तक्रारी न करता स्टेशन परिसरातील अशा प्लेसमेंट फर्म्सना पक्ष कार्यकर्त्यांना घेऊन…

Read More

जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदारल पारेख यांच्यावरअज्ञात इस्माकडून हल्ला

जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदारल पारेख यांच्यावर सोमवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी 10.38 वाजल्याच्या सुमारास टेंभी नाका येथील नाकोडा ज्वेलर्स येथून पायी जात असताना एका टोळक्याने त्यांना भररस्त्यात अडवले. तुला जास्त मस्ती आलीय का असा जाब विचारात या टोळक्याने अशोक कुमार त्यांना चापटीने मारहाण केली. यावेळी अशोककुमार यांनी त्यांना पकड्ण्याचा प्रयत्न केला असता…

Read More

संकल्प प्रतिष्ठान नवरात्र उत्सव २०२५ मंडप पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संकल्प प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सव २०२५ चा मंडप पूजन सोहळा आज अत्यंत भक्तिमय वातावरणात संकल्प चौक येथे पार पडला. शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. रवींद्र फाटक यांचे मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे गेल्या…

Read More

टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीचे मंडप पूजन एकनाथ शिंदेंच्या हस्ते; आनंद दिघेंची परंपरा यंदाही कायम

ठाणे : गणेशोत्सवाचा जल्लोष संपताच ठाणेकरांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले असतानाच, टेंभी नाक्यावरील प्रसिद्ध श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्थ संस्थेच्या नवरात्र उत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला असून याठिकाणी त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्गेश्वरी देवीच्या मंडप भूमिपूजनाची परंपरा सुरू केली. ही परंपरा यंदाही कायम…

Read More

क्रेडाई-एमसीएचआय,धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानतर्फेयंदा रेमंड मैदानावर `रासरंग

‘ ठाणे, दि. ९ : गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाचे पडघम वाजू लागले असून, ठाणे शहरातील सर्वात मोठ्या `रासरंग-२०२५’ उत्सवाचे आज भूमिपूजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर २२ सप्टेंबरपासून १ ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्रोत्सवाची मेजवानी मिळेल. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेवक विकास रेपाळे, क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष…

Read More

जय भवानीनगर शाखेतर्फे गणेशोत्सव उत्सावात संस्कृती आणि विकृतीचा देखावा

ठाणे : सार्वजनिक उत्सव मंडळ जय भवानी नगर वागळे इस्टेट ठाणे आयोजितशिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सवस्थापना:-१९८९वर्षे ३६ वे३६ वर्षांची परंपरा लाभलेलं हे उत्सव मंडळ आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने स्थापन झालेले हे मंडळ आहे तर त्यानंतर यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक विभागप्रमुख,श्री. एकनाथ अनंत भोईर…

Read More

ईद मिलाद निमित्त मुंब्र्यात मानवतेची मानवी साखळी

मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशांचे फलक मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना ठाणे – इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा, या सद्हेतूने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात या…

Read More
Back To Top